बांबवडे (प्रतिनिधी ) – सध्या महाआघाडीचे उमेदवार तालुकावासीयांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे. परंतु जेव्हा आमदार संजयदादा गायकवाड याचे निधन झाले . त्यावेळी जनतेने साद घातली होती. कि, तत्कालीन उमेदवार संजीवनीदेवी गायकवाड यांच्या विरोधात आपला अर्ज भरू नका. परंतु त्यावेळी तुम्ही कोणाचेही न ऐकता माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांचा अर्ज भरलात.… Continue reading शाहुवाडी तालुकावासियांनी भावानिकतेमध्ये गुरफटू नये: कर्णसिंह गायकवाड