कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळत असल्याने सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पुन्हा तब्बल ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. जांबरे, जंगमहट्टी, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा… Continue reading जिल्ह्यातील ९ बंधारे पाण्याखाली…