कसबा बीड येथे साकारले विरगळ वस्तुसंग्रहालय..

सावरवाडी (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर हे प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा जपणारे शहर आहे. भोजराजाची पवित्र राजधानी म्हणून ख्याती असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन कोरीव लेणी, राजघराण्यातील पराक्रमी वीरांच्या विरगळांचे भव्य वस्तुसंग्रहालय साकारणार आहे.  यामुळे गावच्या प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीमध्ये नव्या इतिहासात नवी भर पडणार आहे. प्राचीन संस्कृतीचे नवे दालन पर्याटकांसाठी खुले होणार आहे.… Continue reading कसबा बीड येथे साकारले विरगळ वस्तुसंग्रहालय..

गडहिंग्लज बसस्थानक ८ महिन्यांनंतर गर्दीने फुलले…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज बसस्थानकावर मागील ८ महिने शुकशुकाट होता. गडहिंग्लज हे शैक्षणिक, वैद्यकीय तसेच चार तालुक्यांची महत्वाची बाजारपेठ असल्याने येथील बस स्थानकावर नेहमीच गर्दी असायची. पण लॉकडाऊनमुळे हे सर्व ठप्प होते. सध्या लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता दिली असून शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे बसस्थानकावर विद्यार्थ्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी शालेय पास सुविधा… Continue reading गडहिंग्लज बसस्थानक ८ महिन्यांनंतर गर्दीने फुलले…

महाडिक गटाला धक्का : ‘गोकुळ’ निवडणुकीत अरुण डोंगळेंची हसन मुश्रीफांना साथ    

राधानगरी (प्रतिनिधी) : जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असेन, असे सांगून  आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले. राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. यावेळी… Continue reading महाडिक गटाला धक्का : ‘गोकुळ’ निवडणुकीत अरुण डोंगळेंची हसन मुश्रीफांना साथ    

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनामुळे कुस्ती विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.  त्यानंतर त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा हे खंचनाळे… Continue reading पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

दानिविपचे अध्यक्ष रमजान अत्तार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दानिविप अध्यक्ष रमजानभाई अत्तार यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अत्तार यांची संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रमजान अत्तार यांचा जनसंपर्क मोठा असल्याने तसेच दानिविप ही संघटनाही त्यांच्या सोबत असल्याने याचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार… Continue reading दानिविपचे अध्यक्ष रमजान अत्तार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश…

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आशा,गटप्रवर्तकांच्या हस्ते सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा व गटप्रवर्तक यांचे कार्यमुक्तीचे आदेश मागे घेण्यात ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी मोलाची सहकार्य केले. त्याबद्दल संघटनेमार्फत आज (रविवार) कागल येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. आशा व गटप्रवर्तक यांनी अनेक मागण्यासंदर्भात आंदोलन पुकारले होते.म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यमुक्तीचे आदेश दिले होते. आशा व गटप्रवर्तक संघटनेने जिल्हापरिषदेसमोर ठिय्या… Continue reading ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आशा,गटप्रवर्तकांच्या हस्ते सत्कार…

ओबीसी नेत्यांनीच फिरवली बैठकीकडे पाठ…

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, भाजपने बोलावलेल्या ओबीसी मोर्चा समितीच्या बैठकीला पक्षातील ओबीसी नेते पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने ओबीसी आरक्षणाचे हत्यार उपसले आहे. मुंबईतील भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात ओबीसी मोर्चा समितीची बैठक बोलावण्यात आली होती.… Continue reading ओबीसी नेत्यांनीच फिरवली बैठकीकडे पाठ…

प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे. परंतु, ऊसाच्या उत्पादनात घट होत चालली आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी छ. राजाराम कारखान्याने ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे. यामधून प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचणार असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. ते लाटवडे… Continue reading प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार : अमल महाडिक

सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी : अमल महाडिक

टोप (प्रतिनिधी) : सभासद व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जळालेल्या ऊसाला तात्काळ उसतोड देऊन गाळपासाठी न्यावा, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी छत्रपती राजाराम कारखाना कृषी अधिकारी यांना दिल्या. टोप आंब्याचा मळा येथील ११ एकर क्षेत्रातील काल (शनिवारी) जळालेल्या ऊस क्षेत्राला माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन ऊसतोड करण्यास सांगितले. दरम्यान शॉर्टसर्किटने किंवा इतर… Continue reading सभासद, ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पाठीशी : अमल महाडिक

…तर कोल्हापूर बंद करू : मराठा क्रांती मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत नोकर भरती करू नये, या मागणीसाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६ वाजता दसरा चौकातून मुंबईत धडक मारणार आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला तरी गनिमी काव्याने मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहे. बळाचा वापर करून पोलिसांनी अडवणूक केल्यास प्रसंगी कोल्हापूर बंद करू, असा इशारा… Continue reading …तर कोल्हापूर बंद करू : मराठा क्रांती मोर्चा

error: Content is protected !!