सावरवाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर हे प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा जपणारे शहर आहे. भोजराजाची पवित्र राजधानी म्हणून ख्याती असलेल्या करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन कोरीव लेणी, राजघराण्यातील पराक्रमी वीरांच्या विरगळांचे भव्य वस्तुसंग्रहालय साकारणार आहे. यामुळे गावच्या प्राचीन ऐतिहासिक संस्कृतीमध्ये नव्या इतिहासात नवी भर पडणार आहे. प्राचीन संस्कृतीचे नवे दालन पर्याटकांसाठी खुले होणार आहे.… Continue reading कसबा बीड येथे साकारले विरगळ वस्तुसंग्रहालय..