केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे देशामध्ये त्वरित लागू करावेत, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगुले यांनी केली.
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे देशामध्ये त्वरित लागू करावेत, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संपर्कप्रमुख प्रा. एन. डी. चौगुले यांनी केली.
टोप (प्रतिनिधी) : ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे. परंतु, ऊसाच्या उत्पादनात घट होत चालली आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी छ. राजाराम कारखान्याने ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे. यामधून प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचणार असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. ते लाटवडे… Continue reading प्रगत ऊस तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणार : अमल महाडिक
टोप (प्रतिनिधी) : सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या जळालेल्या ऊसाला तात्काळ उसतोड देऊन गाळपासाठी न्यावा, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी छत्रपती राजाराम कारखाना कृषी अधिकारी यांना दिल्या. टोप आंब्याचा मळा येथील ११ एकर क्षेत्रातील काल (शनिवारी) जळालेल्या ऊस क्षेत्राला माजी आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन ऊसतोड करण्यास सांगितले. दरम्यान शॉर्टसर्किटने किंवा इतर… Continue reading सभासद, ऊस उत्पादक शेतकर्यांच्या पाठीशी : अमल महाडिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. चर्चेच्या फेऱ्या काय करता, निर्णय घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘शेतकरी ऐन थंडीत… Continue reading चर्चेच्या फेऱ्या काय करता, आता निर्णय घ्या : राजू शेट्टी
सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वयक समितीतर्फ कोल्हापूर जिल्ह्यात दि. १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सील सहसचिव नामदेव पाटील यांनी आज (शनिवारी) दिली. ८ दिवस चालणारी… Continue reading जिल्ह्यात १५ ते २२ डिसेंबर अखेर संघर्ष यात्रेचे आयोजन
हुपरी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल, घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे देशातील सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आले आहे. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) जिल्हा शिवसेना आणि हुपरी शहर शिवसेनेच्या वतीने हुपरीतील स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात… Continue reading हुपरी येथे केंद्र सरकार विरोधात ‘बोंब मारो’ आंदोलन..
साळवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागातर्फे भात पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथील दामाजी बाळकृष्ण पाटील यांचा भात पिकामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. तर दुसरा क्रमांक शंकर गणपत पाटील (रा. सडोली खा.), तिसरा क्रमांक वसंत कुंभार (रा. वाळवेकर वाडी ता. पन्हाळा) चौथा… Continue reading गगनबावड्यातील असंडोलीचे दामाजी पाटील भात पीक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात आणि शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ आज (शनिवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आलीत. यावेळी रावसाहेब दानवे हे वारंवार शेतकरी विरोधात खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य करतात याबद्दल त्यांच्या… Continue reading शिवसेनेकडून दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्यास ‘कोल्हापुरी’ प्रसाद (व्हिडिओ)
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशातील बळीराजा आक्रमक बनला असल्यामुळे रस्त्यावर उतरला आहे. आणि अश्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द वापरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज शिवसेनेच्या वतीने दसरा चौक येथे रावसाहेब दानवे यांची प्रतिमा असलेल्या… Continue reading जर परत असे काही घडले तर यापेक्षा उग्र आंदोलन करू : दिलीप माने (व्हिडिओ)
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १७वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल… Continue reading शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा