नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १७वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल… Continue reading शेतकऱ्यांचे आजपासून चक्काजाम आंदोलन; महामार्ग रोखून धरण्याचा इशारा