नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कांद्याच्या किमतीवर थेट परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे. मागील तीन महिन्यांपासून कांदे निर्यातीवर लावलेले प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. १ जानेवारी २०२१ पासून हा निर्णय देशभरात अमलात येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं सप्टेंबर २०२० मध्ये कांद्याच्या निर्यातीवर प्रतिबंध आणला होता. देशात कांदा उपलब्ध व्हावा आणि… Continue reading केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय…