भारतीयांचा आवडता सण असलेल्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीत दिव्यांची आरास केली जाते. सोबतच फटाके देखील फोडले जातात. अनेक शतकांपासून विविध देशांत सण-उत्सवाच्या काळात फटाके उडवले जातात. भारतामध्ये मुघलांबरोबर गनपावडरचे आगमन झाले. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये गनपावडर आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच १५२६ नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना… Continue reading फटाक्यांचा रंजक इतिहास