(विशेष) भारत सरकारने सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या पुरस्काराने सन्मानित केलेल्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत. ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. ‘रंगल्या रात्री’ या… Continue reading सुलोचना चव्हाण : संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज