टोप (प्रतिनिधी) : टोप येथील गट नंबर १२७४ भागात अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणावर २९ सप्टेंबर पर्यंत कारवाई झाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसणार असा इशारा अक्षय पाटील आणि अनिकेत गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. गावच्या वेताळमाळावर १६ हेक्टर गायरान असून यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रहिवासी अतिक्रमणे झाली आहेत. आणि… Continue reading अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..