‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : ‘एओएस -०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा जगासमोर आपल्या नव तंत्रज्ञानाचा आविष्कार सादर केला आहे. आज (शनिवार) दुपारी तीननंतर एओएस -०१ अर्थात अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेला हा उपग्रह संपूर्ण स्वदेशी बनावटीचा आहे. एओएस-०१ हा उपग्रह शत्रुराष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार… Continue reading ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : ‘एओएस -०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

कोरोनाची लस तयार करणाऱ्या ‘या’ कंपन्यांवर ‘हॅकर्स’ची नजर…

मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना संकटावर मत करण्यासाठी सध्या सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून प्रशासन काटेकोर पद्धतीने कारवाई करत आहे. त्याचप्रमाणे कोरोनावर लस शोधण्यासाठी नावाजलेल्या औषध कंपन्या दिवसरात्र एक करून काम करत आहेत. मात्र मागील मागील काही दिवसांपासून या औषध कंपन्यांबाबतीत हॅकिंगच्या घटना घडत आहेत. हॅकर्सनं… Continue reading कोरोनाची लस तयार करणाऱ्या ‘या’ कंपन्यांवर ‘हॅकर्स’ची नजर…

‘अर्णव गोस्वामी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णव गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये, अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्यावर ताशेरे झाडले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. सुशांतसिंग रजपूत… Continue reading ‘अर्णव गोस्वामी’प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका…

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेन्शनधारकांसाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असते. अन्यथा पेन्शन मिळण्यात अडथळा येईल. नोव्हेंबरमध्ये हे तुमच्या हयात असण्याचा दाखल अर्थात जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून कधीही लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. सर्टिफिकेट जमा केल्यानंतर वर्षभरासाठी… Continue reading पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी..!

पालकांसाठी महत्त्वाची बातमी..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. परिणामी बर्‍याच राज्यांनी शाळा, महाविद्यालये  सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी शाळा सुरूही केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, यात दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील कोरोना संदर्भातील रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली आहे. एम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्व… Continue reading पालकांसाठी महत्त्वाची बातमी..!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त…

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज (बुधवार) काही वेळापूर्वीच त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही… Continue reading माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त…

भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आज (बुधवार) रायगड पोलिसांनी अटक केली. गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यासह केंद्रातील भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केलीय. अर्णव गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात गेलो असताना पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आपल्याला उचलून बाजूला फेकलं असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या… Continue reading भाजप नेता म्हणतो, ‘मला पोलिसांनी उचलून फेकलं…’

पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरून पाकिस्तानचे घुमजाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत जाहीर कबुली देणाऱ्या पाकिस्तानाने आपल्या विधानावरुन कोलांडउडी घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत सांगितले होते. आता फवाद यांनी या विधानावरून घुमजाव केले आहे. फवाद म्हणाले की, २६ फेब्रुवारीला भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने दिलेल्या… Continue reading पुलवामा हल्ल्याच्या कबुलीवरून पाकिस्तानचे घुमजाव

होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गतवर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य असल्याची निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (गुरुवार) पाकिस्तानी संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष पीटीआय आणि इम्रान खान यांना… Continue reading होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

केंद्र सरकारने वाढवली अनलॉक – ५ ची मुदत…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आज (मंगळवार) अनलॉक – ५ ची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवल्याची घोषणा केली. त्यामुळे सध्या जी काही बंधने आहेत तीच पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ संपलेली नाही त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल असही केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. अनलॉकच्या… Continue reading केंद्र सरकारने वाढवली अनलॉक – ५ ची मुदत…

error: Content is protected !!