अभिनेता सागर कारंडे यांचे ‘इशारो इशारो में’ नाटक २ एप्रिलला कोल्हापुरात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे यांची प्रमुख भूमिका असणारे रोमँटिक विनोदी नाटक ‘इशारो इशारो में’ कोल्हापुरात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग सादर होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. यावेळी अबोल मनाचा बोलका अविष्कार असणाऱ्या विनोदी, रोमान्स… Continue reading अभिनेता सागर कारंडे यांचे ‘इशारो इशारो में’ नाटक २ एप्रिलला कोल्हापुरात…

इचलकरंजीवासियांचा लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी : मनसेची मागणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील मालमत्ताधारकांचा लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्यावतीने आज (बुधवार) इचलकरंजी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाल्याने उद्योग, व्यवसाय बंद पडून सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा… Continue reading इचलकरंजीवासियांचा लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी : मनसेची मागणी

…तर भाजपची पळता भुई थोडी होईल: काँग्रेसचा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते. पाच वर्षांत भाजपने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले, तर भाजपाची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला दिला आहे. सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपची… Continue reading …तर भाजपची पळता भुई थोडी होईल: काँग्रेसचा इशारा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा आदेश

ठाणे (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवून हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरीत करा, असा आदेश ठाण्यातील सत्र न्यायालयाने एटीएसला आज (बुधवार) दिला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश दिल्यानंतरही महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. त्यानुसार सत्र न्यायालयाने एटीएसला आदेश दिले आहेत. या प्रकरणात एटीएसने आतापर्यंत… Continue reading मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा आदेश

दीपक पोलादे यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमीला ३० पिंडी दान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी रक्षाविसर्जन विधीसाठी महादेवाच्या ३० पिंडी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान म्हणून दिल्या आहेत. मागील १० वर्षे दीपक पोलादे यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमी येथे पिंडी दान तसेच मोफत तिरडी दिल्या आहेत. पंचगंगा स्मशानभूमीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनाही त्यांनी पिंडी दान केल्या आहेत.  प्रदूषणमुक्तीचा निर्धार जोपासून दीपक पोलादे यांनी एक… Continue reading दीपक पोलादे यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमीला ३० पिंडी दान

‘डीकेटीई’ची अश्‍विनी कणेकर ‘गेट’मध्ये देशात पहिली…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील डीकेटीईमधील बी. टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थीनी अश्‍विनी कणेकर हिने गेट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  यामुळे अश्विनीला देशातील नामांकित महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. यावर्षी ‘डीकेटीई’तील तब्बल ३६ विद्यार्थी गेटमध्ये उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये ‘गेट’मध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवलेली अश्‍विनी कणेकर ही एकमेव विद्यार्थिनी… Continue reading ‘डीकेटीई’ची अश्‍विनी कणेकर ‘गेट’मध्ये देशात पहिली…

‘आयएसएसएफ’ स्पर्धेत राही सरनोबतची ‘रौप्य’ कामगिरी : पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ विश्वचषक २०२१’ च्या स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल (महिला) प्रकारात रौप्य पदक पटकावून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या कामगिरीबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून राही सरनोबतचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत चिंकी यादव हिने सुवर्ण तर मनू भाकेर यांनी… Continue reading ‘आयएसएसएफ’ स्पर्धेत राही सरनोबतची ‘रौप्य’ कामगिरी : पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

‘गोकुळ’साठी विरोधकांची गोळाबेरीज झाली, पण…

गोकुळ संघाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची गोळाबेरीज झाली असली, तरी तिकिटे वाटप करताना नाराजी झाली तर त्याचा फायदा कोण कसा उठवतो यावर ही निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा : काँग्रेस मंत्र्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : दलित आणि मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आऱक्षणासंदर्भात कोणताही निर्णय राज्य सरकारडून होत नाही. मंत्रालयामधील काही झारीमधील शुक्राचार्य कुणाच्या तरी दाबावाखाली येऊन या निर्णयासंदर्भात अडवणूक करत आहेत, असा आरोप करून पदोन्नतीसाठी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमातीच्या सेलमधील कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, महाविकास… Continue reading अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा : काँग्रेस मंत्र्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

‘त्या’ नोटा वर्षा बंगल्यावर छापल्या होत्या का ? : राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : सचिन वाझे प्रकरण आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला गंभीर आरोप यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे. या प्रकरणात ठाकरे सरकार अडचणीत आले असतानाच राष्ट्रवादीने विरोधकांच्या आरोपांना आक्रमक उत्तर देण्याची रणनिती आखल्याचे दिसून येते. आता विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस… Continue reading ‘त्या’ नोटा वर्षा बंगल्यावर छापल्या होत्या का ? : राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना सवाल

error: Content is protected !!