कोल्हापूर (प्रतिनिधी) : धरणक्षेत्र वगळता सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसतो. संभाव्य पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूरस्थितीत आघाडीवर कार्यरत रहावे, अशा सुचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केल्या. ना. जयंत पाटील म्हणाले की, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू… Continue reading पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे : ना. जयंत पाटील