‘गोकुळ’मधील भ्रष्टाचार तसेच इतर मुद्यांमुळे सत्ताधारी निवडणुकीस सामोरे जावू शकत नाहीत म्हणूनच त्यांचा निवडणुकीला वारंवार नकार असल्याची टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.