ऊस दराचा फैसला होणार ? ‘स्वाभिमानी’ सोबत कारखानदारांची पुन्हा खलबतं

टोप ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान दुपारी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या आंदोलनाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार जिल्हाधिकारी कार्यालयात… Continue reading ऊस दराचा फैसला होणार ? ‘स्वाभिमानी’ सोबत कारखानदारांची पुन्हा खलबतं

ऊस हंगाम सुरू करण्याबाबत पाच कारखानदारांनी घेतली पालकमंत्र्यांकडे धाव

कुरुंदवाड प्रतिनिधी ( कुलदीप कुंभार ) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील शेतकरी संघटनेच्या चारशे रुपयाच्या मागणीबाबत शेतकरी संघटनांचे सहा प्रतिनिधी कारखान्याचे सहा प्रतिनिधी, प्रादेशिक साखर संचालक, लेखापरीक्षक (साखर) व इतर अधिकारी यांच्या समितीची संयुक्त बैठक घ्यावी असे निर्देश दिले होते, याचाच भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. संचालकांनी दिलेल्या नमुन्यामध्ये सर्व… Continue reading ऊस हंगाम सुरू करण्याबाबत पाच कारखानदारांनी घेतली पालकमंत्र्यांकडे धाव

वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता 400 रूपये द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ झाली असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आजच्या बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर… Continue reading वारंवार आंदोलनं करून पैसे मिळत नसतील तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

error: Content is protected !!