कुरुंदवाड (प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित असून चौफेर प्रगती साधत आहे.विरोधकाकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलणार लोकशाही संपणार अशी दिशाभूलीचे व संभ्रमाचे वातावरण पसरविण्यात येत असल्याची टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ.संजय पाटील, राहुल आवाडे, रजनीताई… Continue reading विरोधकाकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलून लोकशाही संपणार अशी दिशाभूल करत आहेत – हसन मुश्रीफ