…तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण चालू आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान विरोधी एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा वार प्रतिवार पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांविरोधात अनेक खुलासे करत असतात. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला… Continue reading …तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा..!

‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार..!

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच पवार – पवार कुटुंबियामधील वार प्रतिवार थांबायचे नाव घेत नाहीय . माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं… Continue reading ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर दि.१३ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी भेट देवून क्षीरसागर कुटुंबियांना या दुख:द घटनेतून सावरण्यास आधार देत सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय कै.विनायकराव क्षीरसागर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन

शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ – चंद्रकांत खैरे

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं रणांगण चालू आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सत्र सुरु आहे. काहीं दिवसापूर्वीभाजपने आपली जागा आणि उमेदवारी जाहीर केली त्यानंतर शिंदे गटातील आमदार खासदारांची नाराजी पाहायला मिळाली . लोकसभेला उमेदवारीसाठी ठाकरे गटाला सोडून आलेल्या नेत्यांना आता काळजी लागून राहिली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेला हे हाल आहे… Continue reading शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद नंतर आता ‘अलिबागचं’ नाव बदलणार..?

अलिबागचं नाव बदलण्याची मागणी… मुंबई – अलिबाग आता पुन्हा चर्चेत आला आहे. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद नंतर आता ‘अलिबागचं’ नाव बदलणार का..? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तसे कारणच समोर आले आहे भाजप नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलिबागचे नाव बदल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्या बदल्यात त्यांनी अलिबाग ऐवजी… Continue reading औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद नंतर आता ‘अलिबागचं’ नाव बदलणार..?

error: Content is protected !!