कौलव ( प्रतिनिधी ) प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज भरारी पथकाने शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी करून वजनकाटा तंतोतंत व चोख असून विश्वासार्हृ असल्याचा निर्वाळा वैधमापन विभागाने दिला आहे. आज वैधमापन विभागाने अचानक केलेल्या तपासणीअंती काटा चोख असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष… Continue reading भरारी पथक म्हणतं ‘भोगावती’चा वजन काटा चोख- शिवाजीराव पाटील