गोकुळसाठी पालकमंत्र्यांनी एक दिवस जरी नुकसान सोसले असते तर त्यांनी गळ्यात पाटी लाऊन फिरले असते अशी जहरी टीका भाजप महिला आघाडी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली आहे.