गोकुळच्या एका ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर सुमारे ५० ते ६० ठरावधारक बाधित झाले आहेत. निवडणुकीचा आग्रह धरणारे पालकमंत्रीच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केला.
गोकुळच्या एका ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर सुमारे ५० ते ६० ठरावधारक बाधित झाले आहेत. निवडणुकीचा आग्रह धरणारे पालकमंत्रीच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केला.