गोकुळच्या एका ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर सुमारे ५० ते ६० ठरावधारक बाधित झाले आहेत. निवडणुकीचा आग्रह धरणारे पालकमंत्रीच याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपा जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केला.