कोल्हापुरात संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. आर्थिक दंडाबरोबरच वाहन जप्त केले जात आहेत.