मीटर रीडरपासून अधिकाऱ्यांपर्यंत महापालिकेत संगनमताने पाणी चोरी होत असल्याचा आरोप नगरसेवक राजसिंह शेळके यांनी केला आहे.
मीटर रीडरपासून अधिकाऱ्यांपर्यंत महापालिकेत संगनमताने पाणी चोरी होत असल्याचा आरोप नगरसेवक राजसिंह शेळके यांनी केला आहे.
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा संध्याकाळी देणार असल्याचे खडसे यांनी माध्यमांना सांगितले. यामुळे भाजपमध्ये ते राहतील, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.२३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात… Continue reading अखेर खडसेंचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीत जाणार…
उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करणार ते तुमच्या समाधानासाठी करु, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मी तुम्हाला नवीन नाही किंवा… Continue reading मी आकडे सांगायला आलेलो नाही : मुख्यमंत्री
अमरावती (प्रतिनिधी) : देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. यामुळे कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात… Continue reading बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू
मुंबई (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदींचा ‘दारुडे’ असा उल्लेख केला. यामुळे ते वादाच्या भोवऱ्यातच अडकण्याची शक्यता आहे. पंतप्रधानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, मोदी या देशाचे पंतप्रधान नसून… Continue reading पंतप्रधान मोदी ‘दारूडे’: प्रकाश आंबेडकर घसरले
हिंगोली (प्रतिनिधी) : आम्हाला जयंत पाटलांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करावी. लोक अडचणीत आले आहेत, पण अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज (बुधवार)… Continue reading बोलघेवडेपणा सोडा, कृती करा : देवेंद्र फडणवीसांचा सरकाराला टोला
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय (आयजीएम) पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरु करावे, कोरोनामुळे मयत नगरपालिका कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. यावेळी आयजीएममध्ये फक्त स्पेशल रूममध्ये कोरोनाबधित रुग्णावर उपचार होतात. इतर सर्व विभागात पूर्वीप्रमाणे सर्वच आजारांवरील उपचार, आरोग्यसेवा सुरू… Continue reading आयजीएम रूग्णालयाबाबत प्रकाश आवाडेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ही’ मागणी
चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीवर जि.प. सदस्य अरुण सुतार यांची निवड करण्यात आली. जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र सुपूर्द करून त्यांचा सत्कार केला. यावेळी महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या सूचनेनुसार घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला जि. प. मध्ये झालेल्या… Continue reading अरुण सुतार यांची जि. प. च्या ‘जलसंधारण समिती’वर निवड
वायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.… Continue reading राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’
पुणे (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रवास करत आहेत, हे स्वागतार्ह आहे. पण वाईट याचे वाटते की, शरद पवार यांना वारंवार मुख्यमंत्र्यांना प्रोजेक्ट करावे लागत आहे, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. पत्रकारांशी ते बोलत होते. पाटील म्हणाले की, सरकार एकत्र चालवायचे म्हणून शरद… Continue reading शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोजेक्ट करावं लागतयं : चंद्रकांत पाटील