शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर हॉटस्पॉट बनण्याच्या वाटेवर

सावरवाडी (प्रतिनिधी) : ग्रामस्थाचा बेफीकीरपणा, समूह संसर्गाचा वाढता धोका, अकार्यक्षम ग्रामपंचायतीचे प्रशासन, ग्राम कोरोना दक्षता समितीचे थंडावलेले कार्य, कडक लॉकडाऊन राबविण्यात झालेले दुर्लक्ष या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर,ही गावे आता कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. समुह संसंर्गाचा धोका वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. आज अखेर शिरोली दुमाला ४, गणेशवाडी ४, बहिरेश्वर… Continue reading शिरोली दुमाला, गणेशवाडी, बहिरेश्वर हॉटस्पॉट बनण्याच्या वाटेवर

टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून टोप गाव हे हातकणंगले गावातील हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे याठिकाणी प्रशासनानकडून गार्भियाने लक्ष देऊन सर्व्हे तसेच इतर उपायोजना केल्या जात आहेत. यातच महाराष्ट्र शासनाचा माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्व्हे सुरु असताना गावात आज (गुरुवार) शाखा अभियंता हातकणंगले ए. एस. शेळखे यांनी टोप गावास अचानक… Continue reading टोप गावास शाखा अभियंता ए. एस. शेळखे यांची भेट

हिटलरच्या काळातही असेच कायदे झाले होते

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी १५० वर्ष जे झटले त्या सर्वांच्या परिश्रमाचे आता मातीमोल झाले आहे. सध्या अँटी पीपल लॉज म्हणजे जनविरोधी कायदे करण्याचा काळ सुरु आहे. जर्मनीतही हिटलरच्या काळात असेच फटाफट कायदे झाले होते. त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहे, असा आरोप राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश… Continue reading हिटलरच्या काळातही असेच कायदे झाले होते

चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रविण मल्लीकार्जून वाटंगी

चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करण्यात आली. चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते  प्रविण मल्लीकार्जून वाटंगी यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात झाली. या व्यतिरिक्त अमरोळीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव दत्तू मंडलिक-पाटील, मागासवर्गीय सदस्य कृष्णा यल्लापा कांबळे, इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून सलीम कासीम मोमीन व गुंडू… Continue reading चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी प्रविण मल्लीकार्जून वाटंगी

गणेश देवी यांनी घेतली शेट्टी यांची भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, फळ बागायत शेतकरी, कामगार यांना एकत्रित करून दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करण्यासाठी राष्ट्र सेवा दलचे अध्यक्ष भाषातज्ञ गणेश देवी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची शिरोळ निवासस्थानी भेट घेतली. महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशामध्ये मजबूत चळवळ उभी केली. याचदिवसाचे औचित्य साधून… Continue reading गणेश देवी यांनी घेतली शेट्टी यांची भेट

शेतकऱ्यांना वेळेवर डिव्हिडंड मिळण्यासाठी मंजूरीचे अधिकार सहकारी संस्थांना द्या :आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या सभा झाल्या नसल्याने डिव्हिडंड आणि रिबेट रकमेला मंजुरी देताना तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याचा विचार करून यंदा ही मंजुरी देण्याचे अधिकार त्या त्या संस्थेच्या संचालक मंडळाला द्यावेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सभासदांना वेळेवर ही रक्कम मिळावी, यासाठी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी… Continue reading शेतकऱ्यांना वेळेवर डिव्हिडंड मिळण्यासाठी मंजूरीचे अधिकार सहकारी संस्थांना द्या :आ.ऋतुराज पाटील

मी माझा राजीनामा दिलाय, निर्णय त्यांनी घ्यायचाय ! : राजवर्धन निंबाळकर (व्हिडिओ)

मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा दिलाय, ‘ते’ जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. असे जि. प. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी सांगितले.

औषध घोटाळ्याची चौकशी : अमन मित्तल (व्हिडिओ)

कोरोना आजारावरील औषध खरेदी घोटाळा गाजत आहे. याची पूर्व चौकशी मुख्य लेखापालातर्फे सुरु असल्याचे सीईओ अमन मित्तल यांनी सांगितले.

विकलेल्या श्वानाचे पैसे मागितल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विकलेल्या पाळीव श्वानाचे पैसे मागितल्याच्या रागातून एका वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. अशोक रामचंद्र मदार (वय 60, रा. कनाननगर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मदार यांनी आडग्या मोरे,  त्याची पत्नी गुड्डी मोरे, त्याचा साथीदार अशा तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी, कनाननगर येथील अशोक मदार… Continue reading विकलेल्या श्वानाचे पैसे मागितल्याच्या रागातून वृद्धाला मारहाण

अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील गट नंबर १२७४ भागात अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणावर २९ सप्टेंबर पर्यंत कारवाई झाली नाही, तर आम्ही ग्रामपंचायतीच्या दारात उपोषणाला बसणार असा इशारा अक्षय पाटील आणि अनिकेत गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.  गावच्या वेताळमाळावर १६ हेक्टर गायरान असून यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रहिवासी  अतिक्रमणे  झाली आहेत. आणि… Continue reading अनाधिकृत रहिवासी अतिक्रमण हटवा अन्यथा..

error: Content is protected !!