कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत आणि दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रूपयांचा निधी वर्ग केला. हे सर्व रस्ते निवीदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात लवकर पार पाडून नियम धाब्यावर बसवून ठेकेदार निश्चित करण्यात आला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कोल्हापूरवासियांना फसवले असून त्यांनी माफी मागावी. तसेच या सर्वबाबी लक्षात… Continue reading पालकमंत्र्याांनी कोल्हापूरवासियांची माफी मागावी : शिवसेनेचा हल्लाबोल