कळे (प्रतिनिधी) : धामणी परिसरामध्ये आठवडाभर संततधार जोरदार पाऊस पडत असल्याने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांनी केलेल्या आडसाली ऊस लागणीच्या सरीत पाणी साचून राहिल्याने याचा ऊसाच्या उगवणीवर परिणाम होत आहे. त्यामुळे दुबार ऊस लागण करावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात लागणी लावल्या आहेत. परंतु पुन्हा जोरदार पाऊस पडत… Continue reading धामणीखोऱ्यात दुबार लागणीचे संकट : शेतकरी हतबल