कोल्हापूर, (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दमदार पावसामुळे राधानगरी धरणात १२४.७२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. आज सकाळच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारी सकाळी ११ वा. च्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४० बंधारे पाण्याखाली गेले आहे. दरम्यान, पाणी आलेल्या रस्त्यावर आणि पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ग्रामीण भागात पथके तैनात करण्यात… Continue reading कोल्हापुरात ‘कोसळधार’, पाणी पातळी ३२.०८ फुटावर