महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील सहा दिवसांपासून निदर्शन करीत आहेत. कृषी कायदा रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अशा घोषणा शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे हे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे. महाराष्ट्रातही ३ डिसेंबर रोजी उग्र आंदोलन… Continue reading महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..

नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

नागपूर (प्रतिनिधी) : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज (मंगळवार) महाराष्ट्रातही उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आक्रमक झाली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते… Continue reading नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ आक्रमक

बुलढाणा (प्रतिनिधी) : दिल्ली येथे नव्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक शेतकरी जखमी झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्र सरकारच्या विरोधात आज (मंगळवार) वरवंड (जि.बुलडाणा) येथे स्वाभिमानी शेतकरी घटनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या… Continue reading केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’ आक्रमक

शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) : सलग पाचव्या दिवशी कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरूच आहे. या आंदोलक शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का ? असा सवाल करत त्यांनी बळाचा वापर चीनच्या सीमेवर करा, असा सल्लाही केंद्र सरकारला दिला आहे. ‘जो शेतकरी… Continue reading शेतकरी दहशतवादी आहेत का ? : संजय राऊत

शेतकरी आंदोलनास कलाकारांचा पाठिंबा..

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या चार दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी केली आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. रविवारीसुद्धा शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता,… Continue reading शेतकरी आंदोलनास कलाकारांचा पाठिंबा..

नवी दिल्ली येथे शेतकरी आक्रमक…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं… Continue reading नवी दिल्ली येथे शेतकरी आक्रमक…

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा :  मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नव्या कृषी कायद्यांवरुन आंदोलक शेतकऱ्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील काही शेतकऱ्यांची उदाहरण देत नव्या कृषी कायद्यांचे महत्व मोदींनी यावेळी पटवून दिले. ‘दिल्लीच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. तर विरोधकांनी… Continue reading नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा :  मोदींची ‘मन की बात’

कृषी कायद्याबाबत समिती स्थापन : बाळासाहेब थोरात

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत, असे राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यातील दोष आम्ही दाखवत आहोत. हे कायदे नफेखोरांसाठीच बनवले आहेत. या कायद्याविरोधात… Continue reading कृषी कायद्याबाबत समिती स्थापन : बाळासाहेब थोरात

येत्या हंगामापासून खते, किटकनाशके कारखान्यामार्फत उपलब्ध करून देणार :  अमल महाडीक

धामोड (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यामार्फत ‘प्रशासन शेतकरी बांधावर’ही मोहीम राबविण्यात आली आहे. याची सुरुवात राधानगरी तालुक्यातील धामोड आणि आसपासच्या वाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केली. धामोड पैकी जाधववाडी येथील शेतकरी भिकाजी दादू जाधव यांच्या शेतात आधुनिक पध्दतीने उस शेती आणि येणाऱ्या अडचणी यावरती कारखाना संचालक अमल महाडीक यांनी मार्गदर्शन केले.… Continue reading येत्या हंगामापासून खते, किटकनाशके कारखान्यामार्फत उपलब्ध करून देणार :  अमल महाडीक

बीडशेड येथे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रास्ता रोको

सावरवाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सोडवावेत या तसेच इतर मागण्यांसाठी केंद्र शासनाच्या विरोधी भारत बंद आंदोलनाचा एक भाग म्हणून बीडशेड (ता. करवीर) येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आज (गुरुवारी) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्य चौकात सकाळी १०… Continue reading बीडशेड येथे केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात रास्ता रोको

error: Content is protected !!