सुधागड – नांदगाव : माझ्या काबाडकष्ट करणार्या लोकांच्या घराघरात नळाद्वारे पाणी गेले पाहिजे असा विचार करणारे, शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आले पाहिजे. सुगीचे दिवस आले पाहिजेत. यासाठी थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आणि त्यांना उन्नतीकडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे… Continue reading माझा संपर्क गेल्या 40 वर्षाचा, अनंत गीतेंसारखा एका दिवसाचा नाही : सुनील तटकरे