विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार ; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा जालना : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. जरांगे यांची प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, पण… Continue reading विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे करणार ; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

माझं मत वर्षाताईंना : उद्धव ठाकरे

मुंबई : उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसकडून मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना गुरुवारी पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गायकवाड या उद्धव ठाकरे यांच्याच मतदारसंघातून निवडणूक लढत असल्याने यासाठीच त्यांनी ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील वर्षा गायकवाड… Continue reading माझं मत वर्षाताईंना : उद्धव ठाकरे

काँग्रेसनं विशाल पाटलांवर कारवाई करणं टाळलं

सांगली : कोल्हापूर लोकसभा आणि सांगली लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केळि याहे. कोल्हापुरात काँग्रेसचे बाजीराव खाडे तर सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोल्हापुरात अपक्ष निवडणूक लढत असलेले बाजीराव खाडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. तर काल सांगलीत काँग्रेसचा मेळावा पर पडला. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना… Continue reading काँग्रेसनं विशाल पाटलांवर कारवाई करणं टाळलं

नाशिकची जागा शिवसेनेचीच : संजय शिरसाटांचा दावा

मुंबई : महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळही निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. परंतु ऐनवेळी भुजबळांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला होते. पण ही जागा कुणाला जाणार याबाबत अजून सस्पेन्स कायम आहे. तर बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी नाशिकमधून प्रीतम मुंडे यांना… Continue reading नाशिकची जागा शिवसेनेचीच : संजय शिरसाटांचा दावा

राज्यात ‘या’ ठिकाणी मतदानावर बहिष्कार

मुंबई : देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात 8 मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7. 30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी मतदानाचा वेग मंदावलेला दिसत आहे. तर काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समोर येत आहे.राज्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन राज्यातील नेत्यांनी प्रचारसभेदरम्यान… Continue reading राज्यात ‘या’ ठिकाणी मतदानावर बहिष्कार

‘…त्यांना पाडा; पाडण्यातही मोठा विजय : मनोज जरांगे-पाटील

जालना : मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं त्यानंतर संपूर्ण देशभरात त्यांची ओळख मराठा योद्धा म्हणून झाली ते म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. जरांगे यांची प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अॅम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर… Continue reading ‘…त्यांना पाडा; पाडण्यातही मोठा विजय : मनोज जरांगे-पाटील

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा घणाघात..!

मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. वार पलटवार करत काही नेते अनेक गोफ्यस्फोट देखील करत आहे. अशातच आता नेत्यांची टीका आता महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत येऊन पोहचली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या एका… Continue reading मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा घणाघात..!

काँग्रेसला दृष्ट लावणाऱ्यांची दृष्ट काढणार : नाना पटोले

सांगली : लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला ज्यांनी दृष्ट लावण्याचे काम केले त्याची द्रष्ट उतरवल्याशिवाय शांत… Continue reading काँग्रेसला दृष्ट लावणाऱ्यांची दृष्ट काढणार : नाना पटोले

उद्धव ठाकरेंचा ‘वचननामा’ जाहीर ; बी-बीयाणे, खतांवरील जीएसटी मुक्त करणार

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज सकाळी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी यात अनेक घोषणा केल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात विकास करु, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं आहे. आपल्या वचननाम्यात उद्धव ठाकरेंनी शेतकरी वर्ग, महिला आणि बेरोजगारांसाठीही अनेक घोषणा… Continue reading उद्धव ठाकरेंचा ‘वचननामा’ जाहीर ; बी-बीयाणे, खतांवरील जीएसटी मुक्त करणार

माझ्या बायकोला निवडूण दिलं तर…-अजित पवार

बारामती – सध्या लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना देखील पाहायला मिळत आहे. अशातच या प्रचारादरम्यान पवार कुटुंबियांमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेला बारामती मंतदार संघ सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेला आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया… Continue reading माझ्या बायकोला निवडूण दिलं तर…-अजित पवार

error: Content is protected !!