कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात सर्वच पालकांना पाल्याची फी कशी भरायची तर संस्थाचालकांना संस्था कशी चालवायची हे प्रश्न पडले आहेत. शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असून, यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाएवढीच संस्थेची देखील आहे. त्यामुळे संस्थाचालक आणि पालकांमध्ये समन्वय साधून यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना शिक्षण प्रशासनाला राज्य… Continue reading संस्थाचालक, पालकांमध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडा : राजेश क्षीरसागर