संस्थाचालक, पालकांमध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात सर्वच पालकांना पाल्याची फी कशी भरायची तर संस्थाचालकांना संस्था कशी चालवायची हे प्रश्न  पडले आहेत. शिक्षण मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असून, यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्रशासनाएवढीच संस्थेची देखील आहे. त्यामुळे संस्थाचालक आणि पालकांमध्ये समन्वय साधून यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशा सूचना शिक्षण प्रशासनाला राज्य… Continue reading संस्थाचालक, पालकांमध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडा : राजेश क्षीरसागर

राजाराम कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप पाटील बिनविरोध…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील श्री छ. राजाराम सह. साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची बिनविरोध निवड करणेत आली. आज (सोमवार) प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये दिलीप भगवान पाटील यांच्या निवडीची घोषणा करणेत आली. बैठकीमध्ये संचालक हरीश चौगले यांनी दिलीप पाटील यांचे नाव चेअरमन पदासाठी सुचविले. संचालक… Continue reading राजाराम कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप पाटील बिनविरोध…

कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : सामान्य जनतेचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासानाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची ग्रामीण भागातील सर्वसामन्य शेतकरी आणि नागरीकांना लाभ व्हावा. यासाठी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सुचना आ. प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. ते भुदरगड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी आ. आबिटकर… Continue reading कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : आ. प्रकाश आबिटकर

नाना पटोले म्हणतात, ‘राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद मागितले तर…’

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. जर राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद मागितले तर काँग्रेस त्यावेळी योग्य भूमिका घेईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. मुंबईत आज (सोमवार) पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे. संजय राऊत यांनी सांगितले आहे की, शिवसेनेचा मुख्यमंत्री ५ वर्ष राहणार… Continue reading नाना पटोले म्हणतात, ‘राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद मागितले तर…’

संभाजीराजेंच्या विचारांशी सहमत, शेवटी ध्येय एकच ! : उदयनराजे

पुणे (प्रतिनिधी) : मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. त्यांच्या विचारांशी सहमत आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हे एकच ध्येय आहे, उदयनराजे यांनी म्हटले आहे. पुण्यात आज (सोमवार) दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही… Continue reading संभाजीराजेंच्या विचारांशी सहमत, शेवटी ध्येय एकच ! : उदयनराजे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘या’ भेटीमुळे चर्चेला उधाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरमध्ये आज (सोमवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतली. यावेळी माजी आ. मालोजीराजे उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार… Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘या’ भेटीमुळे चर्चेला उधाण…

गारगोटी आगारातून लांबपल्ल्याची बससेवा सुरू : दिलीप ठोंबरे

मुरगूड (प्रतिनिधी) : गारगोटी आगारातून १३ जूनपासून स्वारगेट,परेल अशा लांबपल्ल्याच्या मार्गावरील बससेवा सुरू होत आहे. अशी माहिती ती गारगोटीचे एसटी आगारप्रमुख दिलीप ठोंबरे यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोवीड–१९ संबंधीच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून काल (रविवार) पासून गारगोटी-स्वारगेट सकाळी ७ वा. (साधी), गारगोटी-स्वारगेट सकाळी ८.३० (साधी) आणि गारगोटी-परेल सायंकाळी ५.४५ वा.… Continue reading गारगोटी आगारातून लांबपल्ल्याची बससेवा सुरू : दिलीप ठोंबरे

कोल्हापुरची कोरोना परिस्थिती सुधारण्याकरिता प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत : राजेश क्षीरसागर  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना स्थिती सुधारत असताना कोल्हापुरात आजही रोजची कोरोना रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे तर म्युकर मायक्रोसीस रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोल्हापूरचा मृत्यूचा रेट चिंताजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाला योग्य निर्देश देण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादावेळी बोलत… Continue reading कोल्हापुरची कोरोना परिस्थिती सुधारण्याकरिता प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत : राजेश क्षीरसागर  

आ. आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत : ग्रामविकास मंत्री

कागल (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते सनसनाटी वक्तव्ये करीत आहेत, ती टाळावीत. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कागलमध्ये बोलत होते. ना. मुश्रीफ म्हणाले की, आ. आवाडे दुसरा एक दावा करीत आहेत, की सीपीआरचे मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा… Continue reading आ. आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत : ग्रामविकास मंत्री

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) १,५७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२,५५१ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

error: Content is protected !!