…तर राज्यातील निर्बंध अजून कडक होतील : ना. राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत  आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या, तर याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल.  त्यामुळे लोकांनी नियमांचे पालन केले नाहीतर निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात, असा इशारा  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी आज (बुधवार) दिला.  ते मुंबईत पत्रकारांशी  बोलत होते. टोपे पुढे म्हणाले की, लसीकरणातही आपण थोडे… Continue reading …तर राज्यातील निर्बंध अजून कडक होतील : ना. राजेश टोपे

वृद्ध मित्रांचा काश्मीर-कन्याकुमारी ४० दिवसांत सायकल प्रवास

रांगोळी (प्रतिनिधी) : कोणतेही काम, शिक्षण, छंद, कला जोपसण्यासाठी वयाचे बंधन नसते. हे हुपरी, इंगळी येथील दोन वयोवृद्ध मित्रांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. हुपरीचे ज्येष्ठ नागरिक दीपक दत्तात्रय पाटील (वय ६५ ) आणि इंगळीचे बाळासाहेब कांबळे (वय ६०)  यांनी सायकलवरून ४० दिवसांमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास पूर्ण करत तरूणासमोर एक आदर्श ठेवला आहे.… Continue reading वृद्ध मित्रांचा काश्मीर-कन्याकुमारी ४० दिवसांत सायकल प्रवास

शिरोली पुलाची येथे अपघातात शियेतील ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली पुलाची येथील पर्वती हॉटेलजवळ झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू  झाला. ही घटना आज (बुधवार) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. किरण गबरू पाटील (वय ४९, रा. शिये, ता. करवीर) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नांव आहे. अधिक माहिती अशी की, किरण पाटील  आज पहाटे साडेसहाच्या सुमारास ट्रॅक्टरमधून शिरोली एमआयडीसी येथून… Continue reading शिरोली पुलाची येथे अपघातात शियेतील ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू

राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे मोठा विसर्ग सुरु   

राशीवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम करत असताना आज (बुधवार) सकाळी पाच नंबरचा मुख्य दरवाजा उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात  अंदाजे ५ हजार क्युसेक विसर्ग सुरू  झाला आहे. त्यामुळे  पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे.… Continue reading राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे मोठा विसर्ग सुरु   

‘गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२२ नवीन वर्षात ‘आपलं लक्ष्य वीस लक्ष २०२२’ गोकुळ संदर्भित दिनदर्शिकेचे प्रकाशन आज (मंगळवार) संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि माजी चेअरमन आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे तसेच संचालक, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात करण्यात आले. या दिनदर्शिकेमध्ये २० लाख लिटर दूध संकलनाचे उद्धिष्ठ… Continue reading ‘गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

आदमापूर पायी दिंडीचे हेरवाडमध्ये उत्साहात स्वागत…

हेरवाड (प्रतिनिधी) : आई-वडीलांपेक्षा आयुष्यात मोठे काहीच नाही. आई वडील हेच आपला आदर्श असतात. प्रत्येकजण शाळेत नंतर शिकतो. तर पहिले गुरू आई-वडील असतात. ते चालते बोलते विद्यापीठ आहे. म्हणून दररोज आई वडिलांचे दर्शन घ्या. त्यांच्या सेवेतच खरा देव आहे, असे प्रतिपादन किर्तनकार हभप ज्ञानेश्वर माने यांनी केले. ते हेरवाड येथे  आदमापूर पायी दिंडीचे स्वागतावेळी बोलत… Continue reading आदमापूर पायी दिंडीचे हेरवाडमध्ये उत्साहात स्वागत…

आता पुढील वर्षीच विधानसभा अध्यक्षांची निवड  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची होणारी निवड आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आज (मंगळवार) राज्यपालांनी राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर दिले आहे.  राज्यपालांनी सरकारला पाठवलेल्या पत्रातील नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. तरी या पत्रामध्ये राज्यलांनी या निवडणुकीसाठी नकारात्मकच प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे.… Continue reading आता पुढील वर्षीच विधानसभा अध्यक्षांची निवड  

जिल्हा बँकेत निवडून आणण्यासाठीच ‘सोयी’च्या जोडण्या..?

कोल्हापूर (अविनाश सुतार) : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीत भाजपला सामावून घेतल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सत्तारूढ गटातील नेत्यांशी एकनिष्ठ राहूनही डावलल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ते सर्वजण रिंगणात आहेत. मात्र, पुढील… Continue reading जिल्हा बँकेत निवडून आणण्यासाठीच ‘सोयी’च्या जोडण्या..?

कुरुंदवाड पालिकेच्या प्रशासक पदी निखील जाधव यांची नियुक्ती…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेची २९ डिसेंबरला सभागृहाची मुदत संपणार आहे. ओमयक्रोनच्या संसर्ग थोपवण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी नगरविकास खात्याकडून त्याबाबतचे परिपत्रक पालिकेला प्राप्त झाले असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यभार पालिका प्रशासकांच्या हाती जाणार आहे. कुरुंदवाड पालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेकांचा नवीन वर्षाच्या… Continue reading कुरुंदवाड पालिकेच्या प्रशासक पदी निखील जाधव यांची नियुक्ती…

अधिवेशनाला हजेरी लावलेल्या शिक्षणमंत्र्यांना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड सोमवारी राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे चिंता वाढली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मला आज सकाळी कळलं की… Continue reading अधिवेशनाला हजेरी लावलेल्या शिक्षणमंत्र्यांना कोरोनाची लागण

error: Content is protected !!