पुणे (प्रतिनधी) : केंद्र व राज्य सरकारकडे अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करता आलेली नाही. त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही, अशी टीका बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) केली. विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले,… Continue reading कोरोनानंतर फार मोठा बदल होणार नाही : डॉ. प्रकाश आंबेडकर