कोल्हापूर (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षा लागवड करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वीरशैव लिंगायत समाजाच्यावतिने शाहू जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर परिसरातील वीरशैव रूद्रभूमी (स्मशानभूमी) येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे हे होते. यावेळी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात… Continue reading पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज : ना. हसन मुश्रीफ