कोल्हापूर (प्रतिनिधी) : तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. याबद्दल या सरकारचे वर्णन महाअपयशी असेच करावे लागेल, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. सामान्य, कष्टकरी, शेतकरी, वीज ग्राहकांना त्यांना दिलासा देता आले नाही. त्यांच्यात एकवाक्यता नाही. काँग्रेस,… Continue reading महाविकास आघाडी सरकार महाअपयशी : केशव उपाध्ये