मुंबई (वृत्तसंस्था ) इंगतपुरीपर्यंत समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या महामार्गाच्या माध्यमातून आता मुंबई ते नाशिक किंवा शिर्डी हे अंतर कमी वेळात कापता येणार आहे. समृद्धी महामार्गचा तिसरा टप्पा सोमवारपासून वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांचाही प्रवास सुकर झाला आहे. पूर्वी लोक शिर्डीला जाण्यासाठी दुसरा मार्ग वापरत असत. इंगतपुरीहून शिर्डीला जाण्यासाठी वाहनांना… Continue reading मुंबई ते शिर्डीला अवघ्या 5 तासात; सुरू होतोय समृद्धी महामार्गचा तिसरा टप्पा