मुंबई ते शिर्डीला अवघ्या 5 तासात; सुरू होतोय समृद्धी महामार्गचा तिसरा टप्पा

मुंबई (वृत्तसंस्था ) इंगतपुरीपर्यंत समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या महामार्गाच्या माध्यमातून आता मुंबई ते नाशिक किंवा शिर्डी हे अंतर कमी वेळात कापता येणार आहे. समृद्धी महामार्गचा तिसरा टप्पा सोमवारपासून वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांचाही प्रवास सुकर झाला आहे. पूर्वी लोक शिर्डीला जाण्यासाठी दुसरा मार्ग वापरत असत. इंगतपुरीहून शिर्डीला जाण्यासाठी वाहनांना… Continue reading मुंबई ते शिर्डीला अवघ्या 5 तासात; सुरू होतोय समृद्धी महामार्गचा तिसरा टप्पा

अन्यथा उग्र आंदोलन छेडणार; नागपुर रत्नागिरी महामार्ग प्रश्नी टोप शेतकऱ्यांनी दिला इशारा

टोप ( प्रतिनिधी ) नव्याने सुरू असलेल्या नागपुर रत्नागिरी मार्गाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्ता व ओपन मिडीयन करावा या मागणी टोप ( दक्षिणवाडी ) येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय राजमार्गाचे काम बंद पाडून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण कोल्हापूरच्या अधिकार्याना निवेदन देवून सुचित केले सेवा रस्ता नाही झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला. दळणवळणाचा मार्ग सोपा व… Continue reading अन्यथा उग्र आंदोलन छेडणार; नागपुर रत्नागिरी महामार्ग प्रश्नी टोप शेतकऱ्यांनी दिला इशारा

कळे- गगनबावडा रस्ता भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख निधी मंजुर -आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर ते तरळे या राष्ट्रीय महामार्गातील कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याच्या रस्ता कामाच्या भूसंपादनासाठी केंद्राकडून 39 कोटी 30 लाख रक्कमेस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या भूसंपादनासाठी द्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूर ते तळेरे हा राष्ट्रीय… Continue reading कळे- गगनबावडा रस्ता भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख निधी मंजुर -आमदार सतेज पाटील

कोल्हापुरात प्रवेशणारे रस्ते राज्यमार्ग करा; अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते. पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब… Continue reading कोल्हापुरात प्रवेशणारे रस्ते राज्यमार्ग करा; अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली मागणी

बातमी दुचाकी वापरकर्त्यांसाठी..! देशातील रस्ते अपघातात प्रत्येक 10 पैकी 7 मृत्यू वेगामुळे

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जर तुम्ही दुचाकी चालवत असाल तर कृपया एक विनंती स्वीकारा – वाहतूक नियमांचे पालन करा आणि रस्त्यावर पूर्णपणे सतर्क रहा. ही विनंती विशेषतः दुचाकी चालकांना करण्यात आली आहे कारण गेल्या वर्षीच्या रस्ते अपघातांच्या अहवालात स्पष्टपणे दिसून आले आहे की केवळ 25 % अपघात दुचाकी चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. आकडेवारी दर्शवते… Continue reading बातमी दुचाकी वापरकर्त्यांसाठी..! देशातील रस्ते अपघातात प्रत्येक 10 पैकी 7 मृत्यू वेगामुळे

error: Content is protected !!