मुंबई (प्रतिनिधी) : इंटीरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता.… Continue reading सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं अर्णबला जामीन मंजूर करण्याचे कारण…