‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

पुणे (प्रतिनिधी) :  ‘कोविशील्ड’ लसीवर चेन्नईतील स्वयंसेवकाने घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत. त्याने संस्थेवर केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे संस्थेची बदनामी झाली असून त्याच्याविरोधात १०० कोटी नुकसानभरपाईचा दावा करणार असल्याचा इशारा सीरम इन्स्टिट्यूटनं दिला आहे. ‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकन कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. या लसीची… Continue reading ‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…

पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सीरम इन्स्टिट्यूटला दिलेल्या भेटीत कोरोनावरील लस निर्मितीसह उत्पादनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम आपल्या देशातच होणार आहे. सुरुवातीस १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लस देण्यात येईल, असा  महत्त्वपूर्ण खुलासा ‘सीरम’चे संचालक आदर पूनावालांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच देशात ही लस उपलब्ध होणार असल्याची शक्यता… Continue reading कोरोना लसीबाबत ‘सीरम’च्या आदर पूनावालांचा महत्त्वपूर्ण खुलासा…

पंतप्रधानांनी ‘सिरम’मध्ये घेतला ‘कोरोना’ लस निर्मितीचा आढावा…

पुणे (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जाऊन कोरोनावरील लस निर्मितीचा आढावा घेतला. सुमारे सव्वा तास नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते. नरेंद्र मोदी यांचं आज दुपारी वायुसेनेच्या विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन झालं. या वेळी ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमोडोर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोध… Continue reading पंतप्रधानांनी ‘सिरम’मध्ये घेतला ‘कोरोना’ लस निर्मितीचा आढावा…

शेतकऱ्यांचा एल्गार : प्रस्ताव नाकारला, पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून सीमेवरच रोखण्यात आलं असले, तरी शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारनं आंदोलनासाठी सुचवलेले पर्याय नाकारत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवलं असून, काहीजणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. केंद्र… Continue reading शेतकऱ्यांचा एल्गार : प्रस्ताव नाकारला, पंतप्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला !

वीर जवान तुझे सलाम ! : शहीद यश देशमुख पंचत्वात विलीन

जळगाव (प्रतिनिधी) : ‘अमर रहे, अमर रहे, यश देशमुख अमर रहे, भारतमाता माता की जय’ च्या जयघोषात शहीद जवान यश देशमुख (रा. पिंपळगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज (शनिवार) सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो जळगावकरांनी जड अंत:करणाने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. यश देशमुख अवघे २१ वर्षांचे… Continue reading वीर जवान तुझे सलाम ! : शहीद यश देशमुख पंचत्वात विलीन

हायकोर्टाने मुंबई महापालिकेला ‘कंगना’वरून फटकारले…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्याचप्रमाणे कंगनाला महापालिकेला पाठविण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. कंगना तिच्या कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कंगनाने सरकारविरोधात मत व्यक्त करताना संयम बाळगला पाहिजे, असे सुनावले आहे. मुंबई महापालिकेकडून १० सप्टेंबर… Continue reading हायकोर्टाने मुंबई महापालिकेला ‘कंगना’वरून फटकारले…

ते धोतर आहे का ?  : मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे ?  हिंदुत्व सोडणे म्हणजे काय ? धोतर नाहीये ते… हिंदुत्व अंगामध्ये,  धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची अभिनंदन … Continue reading ते धोतर आहे का ?  : मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

कोल्हापुरात दिसलेले पुण्याचे बेपत्ता उद्योजक अखेर सापडले…

पुणे (प्रतिनिधी) : महिनाभरापूर्वी आपल्या चालकाकडे लिफाफ्यात सुसाईट नोट देऊन गायब झालेले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर आज (मंगळवार) दुपारी राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमध्ये सुखरूप सापडले. ते कोल्हापूर येथे काहीजणांना दिसल्याने पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजमध्ये चौकशी केली होती. ते मोठे उद्योजक असल्याने आणि त्यांच्या बेपत्तामागे राजकीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी व्यापकपणे तपास मोहीम… Continue reading कोल्हापुरात दिसलेले पुण्याचे बेपत्ता उद्योजक अखेर सापडले…

केंद्र सरकारकडून आणखी ४३ अॅप्सवर बंदी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पब –जी नंतर भारत सरकारनं आणखी ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. भारतीय युजर्ससाठी ही सर्व अॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या अनुच्छेद ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेतला गेला. देशाची अखंडता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टीनं धोका असल्याचं कारण सरकारने दिले… Continue reading केंद्र सरकारकडून आणखी ४३ अॅप्सवर बंदी…

‘त्यांनी’ सांगितल्यानेच मुंबई महापालिकेची सत्ता सोडली, अन्यथा… : चंद्रकांतदादा पाटील

पुणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजप झेंडा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केला. मागल्या वेळेस पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले म्हणून आम्ही मुंबई महापालिकेत सत्तारूढ होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, आता मात्र तसे होणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading ‘त्यांनी’ सांगितल्यानेच मुंबई महापालिकेची सत्ता सोडली, अन्यथा… : चंद्रकांतदादा पाटील

error: Content is protected !!