मुंबई (प्रतिनिधी) : किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटानं खचून जाऊ नका असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांना केल. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळ सर्वाधिक फटका हा बळीराजाला बसला आहे. ऐन कापणीला आलेली पिक उध्वस्त झाल्यामुळं जगावं ती मरावं असाच प्रश्न या पोशिंद्यापुढ उभा राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर… Continue reading किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत, आता या संकटानं खचू नका : शरद पवार