कोल्हापुरातील मैदानांच्या विकासासाठी १८ कोटींचा निधी द्या : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधी मैदान, बावडा आणि दुधाळी पॅव्हेलियन या मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) मंत्रालयात दिले. यावेळी मंत्री केदार यांनी कोल्हापुरातील मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या… Continue reading कोल्हापुरातील मैदानांच्या विकासासाठी १८ कोटींचा निधी द्या : आ. चंद्रकांत जाधव

‘त्या’ अजब ट्विटनंतर स्वरा भास्करच्या अटकेची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर ट्विट करून   भारताशी तुलना केली आहे. त्यानंतर ‘#ArrestSwaraBhasker’ ट्विटरवर ट्रेंड होत आहे. तसेच तिला अटक करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली  आहे. स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी ठीक असू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे.… Continue reading ‘त्या’ अजब ट्विटनंतर स्वरा भास्करच्या अटकेची मागणी

बलात्कारप्रकरणी राजारामपुरीतील तरुणाला सक्तमजुरी…   

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉलेज युवतीला जबरदस्तीने गाडीवरून लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला १० वर्ष सक्तमजुरी आणि ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) सुनावली. अरविंद महादेव वडर (वय २७, रा. दौलतनगर, राजारामपुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १७ ते २० फेब्रुवारी २०१८ दरम्यान घडली.  पीडितेच्या… Continue reading बलात्कारप्रकरणी राजारामपुरीतील तरुणाला सक्तमजुरी…   

राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका : अकरावीची सीईटी रद्द  

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे,  अशी भीती व्यक्त करत उच्च न्ययालयाने  इयत्ता अकरावीची सीईटी रद्द करण्याचा आदेश आज (मंगळवार) दिला. इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या,  सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, असेही न्यायालयाने  आपल्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का  बसल्याचे… Continue reading राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका : अकरावीची सीईटी रद्द  

पतसंस्थेत चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्या महिलांना शाहुपुरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलांनी २० मार्च २०२१ रोजी शाहुपुरी पहिल्या गल्लीतील जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे कार्यालय फोडून ३० हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारल्याचं निष्पन्न झालंय. अश्विनी दत्ता नाईक (वय ३०) व सीमा सुरेश पांडागळे (वय ३५, … Continue reading पतसंस्थेत चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलांना अटक

कोल्हापूर जिल्हा पाऊस अपडेट : १०७ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे. राधानगरी धरणात १७४.८३ दलघमी पाणीसाठा आहे. आज (गुरुवार) दुपारी ४ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४२५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे. आज रात्री नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क… Continue reading कोल्हापूर जिल्हा पाऊस अपडेट : १०७ बंधारे पाण्याखाली

‘सांस्कृतिक भवन निधी’वरून जांभळीतील मराठा समाज आक्रमक : सरपंचांना धरले धारेवर  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे शासकीय निधीचा वापर खाजगी ठिकाणी होत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला. ग्रामपंचायतीमध्ये आज (मंगळवार) समाजबांधवांनी  ठिय्या मारत सरपंच खंडू खिलारे यांना धारेवर धरले. अखेर निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मराठा सांस्कृतिक भवन हे संपूर्ण गावचे असूनही कंपाऊंड कामासाठी ग्रामपंचायतीकडून निधी दिला जात नाही. मात्र… Continue reading ‘सांस्कृतिक भवन निधी’वरून जांभळीतील मराठा समाज आक्रमक : सरपंचांना धरले धारेवर  

संभाव्य पूरपरिस्थिती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, त्याच्या निवारणासाठी सज्ज रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. ते आज (मंगळवार) जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आढावा बैठकीत  बोलत होते. यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, कृषी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण,… Continue reading संभाव्य पूरपरिस्थिती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

लाईव्ह मराठी स्पेशल : शेतकरी सहकारी संघाचा ‘बैल का’ बसला ? (भाग – १)

कोल्हापूर (सरदार करले) : आशिया खंडातील सर्वांत मोठा सहकारी संघ, प्रचंड विश्वासार्हता असलेल्या शेतकरी सहकारी संघात संचालकांचे राजीनामे, प्रशासक नियुक्ती होण्याची शक्यता अशा बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. ‘बैल’ हे या संघाचे बोधचिन्ह होते. एके काळी सुदृढ असलेला हा ‘बैल’ सध्या कायमचाच बसण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वसामान्य शेतकरी डोळ्यांंसमोर ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या… Continue reading लाईव्ह मराठी स्पेशल : शेतकरी सहकारी संघाचा ‘बैल का’ बसला ? (भाग – १)

टोप संभापुर येथे ‘इस्त्री’वाल्याचा प्रामाणिकपणा…

टोप (प्रतिनिधी) :  टोप संभापूर येथे सचिन परीट यांचे मुळे त्यांच्या श्री गणेश वाशिंग इस्त्रीचे दुकान आहे. या दुकानात हिंदुराव मुळीक यांचे कपडे इस्त्रीसाठी आली होती. या कपड्यामध्ये सचिन यांना १० हजार रुपये सापडले. ते पैसे सचिन आणि विनोद परीट यांनी मुळीक यांना प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गावातील नागरीकांनी त्यांचा… Continue reading टोप संभापुर येथे ‘इस्त्री’वाल्याचा प्रामाणिकपणा…

error: Content is protected !!