कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यातील 47- कोल्हापूर आणि 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही अगर सभा घेता येणार नाही. या आदेशाचा कोणत्याही… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एन्ट्री? काय म्हणाली अभिनेत्री?

मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या जोरात चर्चेत आहे. तिची संजय लीला भन्साली दिग्दर्शित हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेबसिरीज नेटाफिक्स वर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये सोनाक्षी ही नेगेटिव्ह भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे. या वेबसिरीज मध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्या भूमिकेला प्रेक्षक खूप पसंती देत आहेत.… Continue reading सोनाक्षी सिन्हा करणार राजकारणात एन्ट्री? काय म्हणाली अभिनेत्री?

नितीन गडकरींची जागा धोक्यात ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर लोकसभेचा समावेश होता. नितीन गडकरी नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर कॉंग्रेसकडून विकास ठाकूर यांनी गडकारींना आव्हान दिलं होतं. तर नितीन गडकरी यांची जागा धोक्यात असल्याचे कॉंग्रेस नेते आणि विजय वडेट्टीवार… Continue reading नितीन गडकरींची जागा धोक्यात ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मोदींना 10 वर्षात ‘हे’ जमलं नाही; शरद पवारांची जोरदार टीका..!

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते एकमेकांवर टीकेचे तोफ डागत आहेत. अशातच सध्या देशात बड्या नेत्यांचा कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. हे दोन बडे नेते दुसरे तिसरे कुणीही नसून माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुरु… Continue reading मोदींना 10 वर्षात ‘हे’ जमलं नाही; शरद पवारांची जोरदार टीका..!

विश्वजीत कदम वाघ आहेत का नाही हे ४ जूनला कळेल : संजय राऊत

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकस आघाडीमध्ये अजूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेत्यांना अप्रत्यक्ष लक्ष केलं जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी विश्वजीत कदम नक्कीच वाघ असतील पण ते वाघ आहेत की… Continue reading विश्वजीत कदम वाघ आहेत का नाही हे ४ जूनला कळेल : संजय राऊत

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळलं

महाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुषमा अंधारेंना आणण्यासाठी जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट सुखरूप आहे. पायलट व्यतरिक्त या हेलिकॉप्टरमध्ये कोणी नव्हतं. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याच हेलिकॉप्टरमधून मुंबईत पोहोचले.… Continue reading सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये कोसळलं

शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर सडकून टीका..!

मुंबई – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार करण्याची एक ही संधी सोडत नाहीयेत. अशातच पवार – पवार कुटुंबियातील कोल्ड वार अख्या महाराष्ट्राला माहित आहे. या कोल्ड वॉर मध्ये आता पंतप्रधान मोदी सुद्धा शामिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक… Continue reading शरद पवारांवरील वक्तव्यानंतर रोहित पवारांची मोदींवर सडकून टीका..!

अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे…

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनच्या नळ योजनेचे काम सुरू न झाल्याने तेथील पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेऊन काम सुरू करण्याबाबतचे लेखी पत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्णय स्थगित करणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी प्रशासनाने संबंधित कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून… Continue reading अंदाजपत्रकाच्या लेखी पत्रानंतर साळशी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांचे उपोषण मागे…

उपवडेत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

कणकवली (प्रतिनिधी) : उपवडे धावलवाडी, फोपळवाडी येथील असंख्य भाजप आणि राणे समर्थक कार्यकर्ते यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. तर पुढील काळात शिवसेना पक्षात योग्य मान सन्मान केला जाईल असे अश्वासित केले. आमदार वैभव नाईक यांनी विविध… Continue reading उपवडेत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

निलेश लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर : राज्यातील लोकसभा निवडणुकांपैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लढतींपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडेही पाहिले जाते. महायुतीकडून सुजय विखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत. एकमेकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच निलेश लंके यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं बोललं जात आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे… Continue reading निलेश लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

error: Content is protected !!