‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदानाचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथे जाऊन वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रॉड शो आहे. पंतप्रधान… Continue reading ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

माझेही मुस्लीम मित्र पण…; नरेंद्र मोदींचं विधान

Koderma, May 14 (ANI): Prime Minister Narendra Modi addresses during a public meeting for the Lok Sabha polls, in Koderma on Tuesday. (ANI Photo)

वाराणसी  : माझे शासन मॉडेल धर्म किंवा जातीच्या आधारावर आधारलेलं नाही, “मी लहानपणी मुस्लिम कुटुंबात राहिलो आहे. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. पण 2002 नंतर माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न करण्यात आले”, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.काल नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या… Continue reading माझेही मुस्लीम मित्र पण…; नरेंद्र मोदींचं विधान

पालकमंत्र्याांनी कोल्हापूरवासियांची माफी मागावी : शिवसेनेचा हल्लाबोल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी शासनाने जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्ते गुळगुळीत आणि दर्जेदार व्हावेत म्हणून 100 कोटी रूपयांचा निधी वर्ग केला. हे सर्व रस्ते निवीदाची वादग्रस्त प्रक्रिया कशीबशी लवकरात लवकर पार पाडून नियम धाब्यावर बसवून ठेकेदार निश्चित करण्यात आला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कोल्हापूरवासियांना फसवले असून त्यांनी माफी मागावी. तसेच या सर्वबाबी लक्षात… Continue reading पालकमंत्र्याांनी कोल्हापूरवासियांची माफी मागावी : शिवसेनेचा हल्लाबोल

पटेलांकडून नव्या वादाला तोंड ; मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप

वाराणशी : देशात लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता विविध स्तरातून पटेल… Continue reading पटेलांकडून नव्या वादाला तोंड ; मोदींना घातला महाराजांचा जिरेटोप

नकली शिवसेना, राष्ट्रवादी म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. लोकसभेच्या अनुषंगाने सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. आता चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, उर्वरित तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे तर पाचव्या टप्प्यातील मतदानाच प्रचार जोरदार सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची धुसमुस पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी… Continue reading नकली शिवसेना, राष्ट्रवादी म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर..!

‘चंदा लो, धंदा दो’ या महायुतीच्या धोरणामुळे होर्डिंग दुर्घटना : विजय वडेट्टीवार

मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळं ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप माणसांचा जीव गेला. ‘चंदा लो, धंदा दो’ अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरु असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.आज विजय वडेट्टीवार यांनी घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची… Continue reading ‘चंदा लो, धंदा दो’ या महायुतीच्या धोरणामुळे होर्डिंग दुर्घटना : विजय वडेट्टीवार

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ; संजय राऊतांचा दावा  

मुंबई : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल, असा दावा उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय.एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले दावेही फेटाळून लावले आहेत.   … Continue reading नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ; संजय राऊतांचा दावा  

घाटकोपर दुर्घटना : सरकार आमचं, पालिका आमची; मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? : छगन भुजबळ

मुंबई: देशात लोकसभ निवडणुकीची धामधूम सुरु आहे. काल राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदान पार पडले. दरम्यान, सायंकाळी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात असणारे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि पेट्रोल पंपाचा मालक भावेश… Continue reading घाटकोपर दुर्घटना : सरकार आमचं, पालिका आमची; मग उद्धव ठाकरेंचा काय संबंध? : छगन भुजबळ

…म्हणून अजित पवारांनी ‘तेंव्हा’ भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला : सुनील तटकरे

मुंबई :  अजित पवारांनी 2019 साली भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला कारण  शरद पवारांबद्दलचं काँग्रेस नेत्यांचे वाक्य मनाला लागलं आणि त्याची परिणीती सकाळचा शपथ विधी आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील  तटकरे यांनी केला. महाराष्ट्रातल्या राजकारणात नोव्हेंबर 2019  साली अशी एक घटना घडली जी कोणीही विसरू शकणार नाही. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पहाटे… Continue reading …म्हणून अजित पवारांनी ‘तेंव्हा’ भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला : सुनील तटकरे

हा त्यांचा निरोप समारंभ आहे ; संजय राऊतांचा कुणाला टोला..?

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या निवडणुकीचा सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडले असून, आणखी तीन टप्पे मतदान बाकी आहे. सध्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचे प्रचार जोरदार सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जास्त आक्रमक होत एकमेकांवर तोफ डागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading हा त्यांचा निरोप समारंभ आहे ; संजय राऊतांचा कुणाला टोला..?

error: Content is protected !!