बिहारमध्ये शिवसेनेने तुतारी फुंकली, पण वाजलीच नाही

पाटणा (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. हाती आलेल्या ३ वाजेपर्यंतच्या निकालानुसार शिवसेनेच्या २२ उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते पडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या शिवसेनेला बॅकफूटवर जावे लागले आहे.     हाती आलेल्या निकालानुसार भाजपने ७३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राजद ६८ जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर… Continue reading बिहारमध्ये शिवसेनेने तुतारी फुंकली, पण वाजलीच नाही

एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब… Continue reading एसटीला राज्य सरकारचा मदतीचा हात : कोट्यवधींचे पॅकेज जाहीर

सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही का?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतल्यानंतर त्यावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केले जाऊ शकते तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे. उदित राज यांनी ट्विट करून बिहार निवडणुकीवर भाष्य… Continue reading सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही का?

सरकारचं टायमिंग चुकलं ! : खा. संभाजीराजे छत्रपती (व्हिडिओ)

सरकारने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचं टायमिंग चुकलं, अशी प्रतिक्रिया खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.  

राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले, ते डुबले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत,  डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,  अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर… Continue reading राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवले, ते डुबले

धैर्यशील माने यांची भाजपवर टीका..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होईल. याचे वाटेकरी नितीश आणि मोदी असतील. असे ठाम मत माने यांनी व्यक्त केले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता.… Continue reading धैर्यशील माने यांची भाजपवर टीका..

भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

नाशिक (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही, हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा… Continue reading भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

बिहारमध्ये नितीशकुमार सत्ता राखणार..? : एनडीए आघाडीवर   

पाटणा (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये तेजस्वी यादव की पुन्हा नितीशकुमार यांची सत्ता येणार ? हे आज स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या निकालानुसार अटीतटीची लढत होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी आघाडी  घेतली होती. परंतु आता एनडीएने १२४ जागांवर  आघाडी घेतली आहे. तर महाआघाडीने ११० जागांवर… Continue reading बिहारमध्ये नितीशकुमार सत्ता राखणार..? : एनडीए आघाडीवर   

साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. १… Continue reading साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

…म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो. परंतु यंदा कोरोनामुळे दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिवाळीत पवारांना भेटता येणार नाही. नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक… Continue reading …म्हणून यंदा ‘पवार’ कुटुंब दिवाळीला एकत्र येणार नाहीत

error: Content is protected !!