…तेंव्हा ‘ठाकरेंच्याच चेहर्‍यावर पराभव दिसत होता’; नितेश राणेंचे प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काल राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यात गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याचा सर्वस्वी दोष ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. जिथे मविआ जिंकण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्रांवर दिरंगाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी केला. या… Continue reading …तेंव्हा ‘ठाकरेंच्याच चेहर्‍यावर पराभव दिसत होता’; नितेश राणेंचे प्रत्युत्तर

उत्तराधिकाऱ्याबाबत मोदींचं मोठं विधान, म्हणाले…

बिहार : काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना मोठी भविष्यवाणी केली होती. केजरीवाल म्हणाले होते, ‘लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांनी मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शाह पंतप्रधान होतील’. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. आता… Continue reading उत्तराधिकाऱ्याबाबत मोदींचं मोठं विधान, म्हणाले…

“अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार” : अरविंद केजरीवाल

दिल्ली : पूर्व दिल्लीतील गांधीनगरमध्ये अरविंद केजरीवाल यांची सभा झाली.यावेळी त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल याही सभेला उपस्थित होत्या. या सभेत बोलताना अरविंद  केजरीवाल यांनी भाजपवर आणि नरेंद्र मोदींवर जोरदार निशाना साधला. “अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार” असा नारा देत लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अरविंद केजरीवाल यांनी सत्तेवर आल्यास… Continue reading “अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार” : अरविंद केजरीवाल

संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप म्हणाले..!

मुंबई – सध्या सर्वत्र लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. कालच पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईसह नाशिक आणि आसपासच्या मतदारसंघात चुरश दिसली. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना निशाना साधला आहे. पाचव्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अनेक मंत्री तळ… Continue reading संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप म्हणाले..!

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

नाशिक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून लोकांचे लक्ष वेधण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. ईव्हीएम मशीनला हार घातल्याप्रकरणी नाशिक लोकसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानानंतर ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी दाखल होण्याची शक्यता आहे. शांतीगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर एटीव्हीएम… Continue reading आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी ‘या’ उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत डील : उमेश पाटील

सांगली : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे केले जात आहेत. यातच राज्यात महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यानंतर अडीच वर्षांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गुप्त समझोता झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचे ते एक महत्त्वाचे कारण असल्याचा दावा… Continue reading सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत डील : उमेश पाटील

हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष ठार

हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने इराणच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, बचाव पथकांनी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष शोधून काढले आहेत आणि बर्फाच्छादित डोंगराळ भागात घडलेल्या या अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री जिवंत असण्याच्या आशा मावळल्या आहेतइब्राहिम रईसी आणि हुसेन अमीर अब्दुलहियान यांचे हेलिकॉप्टर रविवारी कोसळले होते. त्यात… Continue reading हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष ठार

मोदींच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवारांनी अखेर सोडलं मौन..!

मुंबई – एकीकडे लोकसभेची धुमाकूळ सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारणात दोन बड्या नेत्याचा हल्लाबोल सुरु आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कुणी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी कृषीमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये सध्या कोल्डवॉर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना भटकंती आत्मा अशी… Continue reading मोदींच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवारांनी अखेर सोडलं मौन..!

राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायेत; संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई : देशात आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. तर महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे. राज्यात मुंबई, नाशिक, ठाणे कल्याणसह राज्यातील १३ जागांसाठी लोकसभेचे मतदान होत आहे. तर मतदानाच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी… Continue reading राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायेत; संजय राऊतांची खोचक टीका

उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केले कॉंग्रेसला मतदान

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत आज उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात आज पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडतंय. मतदान पार पडत असलेल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. यापैकी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत चुरशीची मानली जात आहे. ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या अंगणातील… Continue reading उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केले कॉंग्रेसला मतदान

error: Content is protected !!