मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काल राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यात गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याचा सर्वस्वी दोष ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. जिथे मविआ जिंकण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्रांवर दिरंगाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी केला. या… Continue reading …तेंव्हा ‘ठाकरेंच्याच चेहर्यावर पराभव दिसत होता’; नितेश राणेंचे प्रत्युत्तर