सिडनी : टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या सुरेख खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराटने ४४ चेंडूत ६२, सूर्याने २५ चेंडूत ५१ आणि रोहितने ३९ चेंडूत ५३ धावा केल्या. नेदरलँड्सकडून फ्रेड क्लासेन आणि पॉल वॉन मेकर्न यांनी… Continue reading भारताचे नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य