मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ पुढील वर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसह विश्वचषक २०२४ ची सुरुवात करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या टी-२० संघाचा भाग नसल्याचे सांगण्यात येत आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. नव्या निवड समितीच्या स्थापनेनंतर त्याच्याकडे औपचारिकपणे टी-२० कर्णधारपद सोपवण्यात… Continue reading रोहित-विराट कोहली यांची उचलबांगडी