मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावेळी रात्रीची संचारबंदी लागू होणार अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीची संचारबंदी आणि पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (रविवार) जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… Continue reading राज्यात रात्रीची संचारबंदी, लॉकडाऊन करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे