कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्तारूढ आघाडी बरोबर चर्चा करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यानुसार मुंबई आणि कोल्हापुरात बैठकाही झाल्या. पण चर्चेदरम्यान दोन्हीकडून एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आणि सत्तारुढ आघाडीची विरोधकाना नगण्य जागा देऊन बोळवण करण्याची मानसिकता यामुळेच बिनविरोधाची बोलणी फिस्कटली, असे विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील… Continue reading गोकुळ बिनविरोधाची बोलणी फिस्कटण्यास आहेत ‘ही’ कारणे…