धामोड (सतिश जाधव) : काल करवीर तालुक्यातील भोगमवाडी येथील अमित अशोक भोगम आणि आदर्श बाजीराव भोगम या दोन लहान मुलांचा अचानक पाय घसरुन शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाने विशेष लक्ष देऊन जिथे जिथे शेततळी आहेत तिथे तळ्याच्या सभोवताली लोखंडी अथवा लाकडी कंपाऊंड मारणे सक्तीचे करावे, अशी मागणी आता जोर… Continue reading शेततळ्यांना संरक्षक कठडे करणे सक्तीचे करावे…