कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणात १०८.७७ दलघमी पाणीसाठा आहे. आज (शनिवार) सकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे, कासारी नदीवरील- यवलूज व ठाणे… Continue reading जिल्ह्यातील १८ बंधारे पाण्याखाली : ‘राधानगरी’तून १३५० क्युसेकने विसर्ग