जयसिंगपूर (प्रतिनिधी) : जुलै २०१९ मध्ये आलेल्या महापूरामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यातील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम तर काहींना पीककर्ज माफी मिळाली होती. तर यामधील काही शेतकऱ्यांचे उशिरा झालेले पंचनामे आणि संबंधित बँकांच्या चुकीच्या माहितीमुळे शिरोळसह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते. याबाबतचा विस्तृत अहवाल जिल्हा लेखापरीक्षण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने… Continue reading शिरोळ तालुक्यातील २६५ पूरग्रस्तांना २ कोटी २५ लाखांचा मिळणार लाभ…