नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे मागे घ्यावेत तसेच इतर मागण्यांसाठी दिल्लीसह सिंघू सीमेवर गेल्या ३८० दिवसांपासून संयुक्त किसान मोर्चाचं आंदोलन सुरू होते. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होतं. हे आंदोलन आता स्थगित केल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने पत्रकार परिषदेत केली आहे. या आंदोलनामध्ये शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदा करावा, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे… Continue reading अखेर किसान मोर्चाचे आंदोलन स्थगित…